खेळ आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची ताकद देतात, आपल्यातील नेतृत्व क्षमता, खेळाडू वृत्ती वाढवतात व खेळाने आपले शारीरिक, मानसिक आरोग्यही सुदृढ राहते... म्हणूनच, खेळ हा केवळ छंद न राहता आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी खेळलच पाहिजे..
तसेच कार्यक्रमचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले... स्पर्धेची सुरुवात क्रीडामशाल प्रज्वलित करून करण्यात आली... या क्रीडा स्पर्धेसाठी श्री. किशोर तावडे साहेब मॅनेजर अंशुल केमिकल लि. धाटाव, श्री. अनिकेत अनिल भगत, सिव्हिल इंजिनिअर, श्री. हर्षद साळवी ( ऍडव्होकेट ), श्री. राम महाडीक (सामाजिक कार्यकर्ते), श्री. ज्ञानेश्वर खरीवले, श्री. प्रसाद घाग (सामाजिक कार्यकर्ते), श्री. दिपक साळुंखे, श्री. किशोर महाबळे, श्री. प्रविण सुतार, गं.भा. शेवंता हरिश्चंद्र भोईर, मा.माजी मुख्याध्यापक श्री. रामचंद्र भोईर सर, आदरणीय केंद्रप्रमुख धाटाव केंद्र तथा मुख्याध्यापक रा.जि.प. शाळा महादेववाडी श्री. नारायण गायकर सर श्री. संतोष तपकिरे सर, श्री. ललित लेंडी सर, सौ.अश्विनी कारभारी मॅडम, सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. तेजस्विनी सुतार व सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्या सौ. समिधाताई सुतार, माजी विद्यार्थी संघ , ग्रामस्थ - महादेववाडी, महादेववाडी, शिवसमर्थ नगर, सर्व यूवक मंडळ, सर्व वृंद विदयार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
