महाराष्ट्र वेदभुमी

चौल-आग्राव रस्ता: जनतेचा शाप, सत्ताधाऱ्यांची झोप!

 


ग्रामस्थांचा उफाळला — “शासनाच्या उदासीनतेचा मूळ विकास, विनाश पाहतो आहोत!”

अलिबाग : अलिबाग चौल-आग्राव हा आज गावकऱ्यांसाठी “खड्ड्यांचा मार्ग ठरला आहे. राज्य सरकारच्या ग्रामसदकांचा समावेश आहे. स्वत:, चौल आणि आवाग्राही नागरिकांचा संयम सुटला असून ग्रामस्थांनी सत्ताधारींवर आणि संबंधितांवर तीव्र रोष व्यक्त केला...

पावसाच्या तालाच्या खाली आहे. राजकीय असो वा चारचाकी — प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “सरकारने आमचं आमचं नरकामानय, नेता तर खड्ड्यांचा महामार्ग तयार...”

“मंजुरी, आदेश निघाला, पण कामच नाही!”

चौल ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच अजित गुरव यांनी सांगितले,

“चौल आग्रावचे आदेशाचे काम ६ डिसेंबर २०२४ रोजी मंजूरी दिली. कार्यांभही देण्यात आला पण सहाही नंतर पुन्हा काम सुरू झाले नाही. आम्ही पत्र व्यवहार केला, निवेदने दिली, आंदोलने केली पणधाऱ्यांनी कानाडोळा केला. काम करून अडवले. गेल्याचा आम्हाला संशय आहे..."

“राजकीय स्वार्थ गावकऱ्यांना शिक्षा!”

ग्रामस्थांशी संवाद साधला आहे, सध्या विद्यमान राजकीय मतभेद बरोबरीने हे काम बंद पाडून घेतले आहे.

ग्रामस्थांना सांगा तर -

"विकास चंद्र वाढले लोक आता गायब आहेत.

चौल फोटो होत आहे आता “खड्ड्यांचे” आणि “सत्ताधाऱ्यांचे बॅनर” सोशल मीडियावर ट्रेंड असून लोकांच्या रोषाची झळ राजकीय गोट ही समोर आली आहे...

व्यंगात्मक 'भार प्रदर्शन'

सत्ताधाऱ्यांच्या लोकते ग्रामस्थांनी आभार प्रदर्शन केले. त्यांच्या बॅनरवर -

"राज्य सरकार ग्रामसेविकेचे अधिकारी आणि त्यांचे मनःपूर्वक आभार!

संस्था म्हणणे आहे की, अधिकारी व स्थानिक लोकांचे सार्वजनिक सार्वजनिक ग्रामस्थांचे दर्शन. काम फोटोचे शिलान्यास आणि घोषणा मात्र; पण मातीचा एक ढिगारा हलवला नाही...

स्थानिक राजकारणाचा रंग

पूर्वी उ.बा.ठा पक्षावर होता, आता राष्ट्रवादी शिवसेना, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या विरुद्ध लोकसभा निवडणुकीत दोषारोप करत आहेत. मात्र गावकऱ्यांचे म्हणणे आहे, “जगांचे उमेदवार सत्ताधारी आहेत, त्यांचीच आहे!”

राजकीय गोटांमध्ये चर्चांच्या फैरी झळकत असताना चौलचा नागरिक मात्र खरेच खड्ड्यांत प्रवास करत आहे. गावकऱ्यांचा उपरोध तीव्र आहे -

"चौ विकासाचे नाव फक्त फलक बदलले; सर्व मात्र, "अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून येत आहे....

चौलचा सिलसिला — ब्लॉकचा हॉटस्पॉट

अंतिम ग्रामपंचायत सदस्य चौल-आग्रा हा प्रमुख विषय ठरणार आहे. लोक विचार करतात -

“कोण पैसे देतो, कोणाला देतो, यापेक्षा कोणाला देतो हे गुण!”

ग्रामस्थांच्या दिवसेंदिवस समस्यांकडे शासनाचे हेच या संतापाचे आहे. एकंदरीत चौल ग्राव ग्राहक हा आता फक्त लोकांचा, तर सत्ताधाऱ्यांचा संपूर्ण पुरावा ठरला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post